Tuesday, October 23, 2018

......आले कोठून व केव्हा?

*मुसलमान हे सतयुगात होते काय?* 
तर त्याचे उत्तर नाही म्हणूनच येईल. मग हे मुसलमान आले कोठून व केव्हा?

श्री कृष्णांना सांब नावांचा मुलगा होता. तो खुप द्वाड होता. त्याला दुर्वास वा विश्वामित्र म्हणा ऋषींची, खोड काढण्याची लहर आली. म्हणून त्यांने आपल्या पोटासभोवती कपडे गुंडाळून व स्त्री अवतार धारण करून त्यांच्यासमोर हजर झाला व विचारता झाला, "सांगा बरे माझ्या पोटात कोण वाढत आहे?"

ऋषीनी सांबाला तक्षणीच ओळखले होते व त्याच्या या खोडकर वृत्तीला देखील समजले आणि म्हणूनच त्यांनी रागाच्या भरात सांगून टाकले की तुझ्या पोटात जे आहे, ते मुसळ म्हणून जन्माला येईल आणि त्यामुळेच तुझ्या पित्याचा मृत्यू ओढवेल व यादव कुलाचा नाश देखील होईल.

झालेही तसेच. ऋषींची ही वाणी खरी ठरली. आता ह्याचे निराकरण कसे करायचे, ह्याचा प्रश्न आ वासून त्याच्या समक्ष उभा ठाकला. कपडे सोडून पाहतो तर काय? साक्षात मुसळच प्रगट झालेले. आता ऋषींची ह्या पुढील वाणीही खरीच ठरणार, ह्यात तीळमात्रही शंका उरली नव्हती आणि तसे होऊ नये म्हणून सांबाने त्या मुसळाची अनेक बारीक बारीक शकले करून नदी किनारी फेकून दिलीत. त्याचीच पुढे अनेक मुसळे निर्माण होऊन, आपसातील युद्धात, शस्त्रे म्हणून त्यांचा वापर होऊन यादव कुलाचा नाश देखील झाला.

ह्याच मुसळांपासून पुढे मुसलमानांची पैदास झाली. मुसळांपासून निर्माण झालेले म्हणून ते मुसलमान. पूर्वाश्रमीचे हे हिंदूच होत. ह्यांच्या बहुतेक चालीरीती ह्या नेमक्या हिंदू धर्माच्या उलट्या असतात. ह्यांचे जे पीर असतात, तेच मुळी आपल्या नाथांकडून दिक्षा घेतलेले असतात. 

हे जे हजची यात्रा करण्यासाठी मक्केला जातात, ते स्थान आपल्या श्री शंकरांचे स्थान असून तेथे शिवलिंग असल्याचे अलिकडील संशोधनातून उघड झालेले असून, ते जगजाहीरही होऊन, त्याबाबतचे विडीयो युट्यूबवर उपलब्ध देखील झालेले आहेत.

अनगडवाणी